कांदा प्रश्नावर दिल्ली दरबारात मोठी बैठक; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
महाराष्ट्रातील कांदा दर घसरल्यामुळे राज्य सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये Amit Shah यांची भेट घेतली. कांदा खरेदी, निर्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत मोठी चर्चा. जाणून घ्या संपूर्ण माहिती.